जीवनज्योती कृषी उद्योग डायरी

20200902_152847_1.jpg

दोन पिढयांमागे ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, करी विचार’ असं सूत्र होतं. ते बदलत बदलत ‘उत्तम नोकरी, कनिष्ठ शेती’ इथपर्यंत येऊन पोचलं. एका टप्प्यावर नोकरी-व्यवसाय सोडून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयात आलेल्या अडचणी आणि मिळालेला आनंद, ह्याची ही गोष्ट.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle