त्याच काय आहे. येत्या डिसेंबरात देवबाग, तारकर्ली फिरायला जायचं ठरतयं. (आम्ही दोघंच- लव्ह बर्ड्स मी आणि माझे होणारे अहो)
नेटवर सगळ्या साईट चेक करुन फार कन्फ्युझायला झालं राव. :confused: त्यामुळे मग म्हटलं आपल्या मैत्रिणी कधी कामी यायच्या.
काsssssय? आतापासून बरोब्बर चार तासांनी माझा मॄत्यू होणार? कसे शक्य आहे हे? काय झालेय काय मला? की मी काही गुन्हा केलाय म्हणून मला ही शिक्षा मिळणार आहे? काहीच कळेनासं झालंय. काय करु? कुणाला विचारु? कसले डॉक्टर हे मेले? असाध्य आजार असलेल्या रुग्णालादेखील तू लवकरच खडखडीत बरा होणार आहेस असं सांगितलं जातं आणि नखात रोग नसलेल्या, अजुन 'यौवनात' असलेल्या मला, तू चार तासांनी मरणार आहेस हे तोंडावर सांगून मोकळे? वेंटीलेटर नाही का हो तुमच्याकडे? निदान त्याच्यावर तरी जगवा मला आणि काही वेगळी ट्रीटमेंट देऊन वाट बघा, जर तुमच्यामते मी आजारी असेन तर. हे म्हणजे माझ्या नावाची सुपारीच दिल्यासारखं की !
सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, मला जर का लोकं लोह पुरुष म्हणत असतील तर एक पोलादी पुरुषही आहे आणि तो म्हणजे 'एकनाथजी'
विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या व त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यांच्या रक्तात, नसानसात विवेकानंद भिनलेले आहेत अश्या प्रामुख्याने व ठळक तीन व्यक्ती आहेत प्रथम क्रमांकावर भगिनी निवेदिता, सुभाषचंद्र बोस व तिसरी व्यक्ती माननीय एकनाथजी रानडे!
त्यापुढे :
एकनाथजी रानडे यांचे कार्य:
शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न:
अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता,
राजस्थान
आमच्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करावा, हा विषय आम्ही जवळ जवळ १ महीना भर चघळला पण आम्हा दोघानांही ऑफिस् नावाच्या चक्रातुन वेळ काढ्ता येत नव्हता. रोजची धावपळ् ,वेळेवर ट्रेन पकडायची,घर- ऑफिस कामं,, माझी तर खुपच करसत व्ह्यायला लागली होती.त्यातुन बरेच दिवस आम्ही कुठेच एकत्र फिरणं ,खरेदी नाही अगदी नाहीच्!!
आजची गोष्ट दोन मुलींची आणि दोन आयांची!
फार वर्षांपुर्विची गोष्ट आहे... तरी साधारण ३३ वर्षांपुर्विची! लग्नाच्या तब्बल ३ वर्षान्नी आईला दिवस राहिले होते! हो त्या काळी ३ वर्ष मूल-बाळ नसण खरच खूप काळजिची बाब होती.
माझ्या आयुष्यातील पहिल्या पुरुषांची पहिली आठवण , डोक्यात अजूनही पक्की आहे ...एक हातगाडीवाला गोदरेजचं कपाट लादलेली गाडी ओढतोय नी हा त्याच्या मागून भरभर चालतोय ...त्याच्या बोटाला लोंबकळत दोन लाल गमबुट चालले आहेत ,जे हट्ट करताहेत ,"उचलून घे मला" ...तो त्यांना म्हणतो," घेतो मी उचलून पण त्यापेक्षा एक मस्त आयडीया आहे.आपण ह्या कपाटासोबत रेस लावली तर? ते जातय आधी आपल्या घरी...की तू ?...की मी?"
आज सकाळीच एक मॅसेज आला. मागे १० महिन्यांच्या बाळाला पाळणाघरात मारहाण झाली.. . मग ती आई टिव्ही वर रडुन रडुन सहानुभूती मिळवत होती.. मग लोक पैश्याच्या मागे ईतके लागलेत की मुलांना असं लोकांकडे टाकुन जातात... मग सासु सासर्यांचं लचांड सुनांना नको असतं...
अर्थात हा मॅसेज बनवणारा माणुस बिंडोक आहे... पण तरी असे मॅसेज येतात आणि लोक ते फाॅरवर्ड करतात.
१. १०० पैकी ९५% बायका नोकरी करतात.
२. सर्वांचीच आर्थिक परिस्थीती चांगली असते असं नाही.